अवकाळी पावसाचा कहर: शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तुमच्या जिल्ह्याची स्थिती पहा Weather Alert
Weather Alert राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट सुरू झाली आहे. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. विशेषतः द्राक्ष, आंबा, काजू आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. ऐन काढणीला आलेली पिके डोळ्यादेखत जमिनीवर पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून हवामान … Read more